सोशल मीडियाच्या जमान्यात बोलणं, त्यातली त्यात काहीही बोलण्याची स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, जेव्हा जबाबदार व्यक्तींकडून अशी विधानं केली जातात, तेव्हा त्यांची सर्वत्र चर्चा होते. ...
खान्देशातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण लक्षात घेता दिवाळीपूर्वी अमळनेर, नंदुरबार मार्गे भुसावळ-सातारा रेल्वे सुरू करण्यात येईल अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. ...