शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील वाद आता सर्वपरिचीत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्याची स्पर्धाच लागल्याचं दिसून येते. ...
चेतन धनुरे/ उस्मानाबाद : उस्मानाबाद शहराचे नामांतर धाराशिव व्हावे, यासाठी अधिकृतरित्या ६ दशकांपासून लढा सुरु आहे. लढ्याच्या या प्रवासाने अखेर बुधवारी माईलस्टोन गाठला. ...
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रखर देशभक्ती असलेल्या ‘शिलेदार’ परिवाराच्या आठ गिर्यारोहकांनी हा गिरीदुर्ग तर सर केलाच, शिवाय देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी लिंगाण्यावर ( Lingana Durg ) ७५ फुट रूंदीचा तिरंगा फडकावला आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब य ...