राज्यभरात डेंग्यू, हिवताप, चिकुनगुनियासह इतर कीटकजन्य आजारांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांमध्ये डेंग्यूमुळे राज्यातभरात १६४ रुग्णांचा तर हिवतापाने ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले. विशेष म्हणजे, डेंग्यू व ...
शहरात डासांची संख्या तर वाढत आहे, मात्र ते इन्फेक्टिव्ह नसल्याने हिवतापाच्या रुग्णांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत नगण्य असल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवार, २५ एप्रिल रोजी जागतिक हिवतापदिनी जिल्हा आरोग्य कार्यालयाद्वारा रॅलीद्वारे याबाबत जागृती करण्या ...
शहरात डांसाचा उच्छाद वाढल्याने पुन्हा जीवघेण्या डेंग्यूची भीती निर्माण झालेली आहे. डासाच्या त्रासामुळे अमरावतीकरांची झोप उडाली आहे. दिनचर्येची कामे सोडून डासांचा बंदोबस्त करण्यात अनेकांना वेळ गमावावा लागत आहे. ...
डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर किवी हे फळ किंवा पपईच्या पानांचे सत्व घेण्याचा सल्ला अनेक जण देतात. पण हा केवळ मार्केटिंगचा फंडा असून या फळांमुळे प्लेटलेट्सवर फारसा परिणाम होत नाही. ...
मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित श्रीमान टी. जे. चौहाण माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये डेंग्यूसदृश अळ्या आढळून आल्याने शाळेला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात आला. ...
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जनजागृती करूनही नागरिक घर व परिसरात स्वच्छता ठेवत नाही. यामुळे डेंग्यू डासांची उत्पत्ती होते. याला आळा घालण्यासाठी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्यास संबंधिताना १०० ते २०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होत ...
मलेरिया आणि डेग्यूसारखे आजार अनेकदा साधारण वाटत असले तरिही दुर्लक्ष केल्यामुळे याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. अनेकदा रूग्णांचा मृत्यूही होऊ शकतो. पण येणाऱ्या काळात या आजारांना घाबरण्याची अजिबात गरज भासणार नाही. ...