पावसाळ्यामध्ये अल्हाददायी वातावरणासोबतच डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे घातक आजार होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? फक्त हेच आजार नाही तर इतरही अनेक गंभीर आजार डासांमुळे होतात. ...
महानगरपालिका प्रशासनाने महापूर ओसरल्यानंतर तात्काळ हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात सुदैवाने कोणत्याही आजाराची साथ पसरली नसली तरी गेल्या महिन्याभरात शहरातून डेंग्यूचे २९ रुग्ण, तर डेंग्यूसदृश २२ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूची साथ नसली तरी शहरवास ...
भगूर नगरपालिकेने दवाखाना बंद केल्याने परिसरात मोठ्या संख्येने डेंग्यूची लागण झालेल्या संशयित रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांना शासकीय रु ग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. ...
ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून, मंगळवारी दुपारी साताऱ्यातील मंगळवार पेठेमध्ये राहणाऱ्या एका मजुराचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. ...
शहरात आलेल्या महापुरानंतर अपेक्षेप्रमाणेच रोगराईने डोके वर काढले असून, आॅगस्टच्या पंधरा दिवसांतच तब्बल ६२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत, तर १७२ संशयित रुग्ण आढळले असून, त्यामुळे महापालिकेचे धाबे दणाणले आहे. ...