पावसाळ्याला सुरुवात हाेताच आजारांमध्ये वाढ हाेते. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक विहिरीचे पाणी पितात. ग्रामीण भागात पाणी शुद्धिकरणाची काेणतीही साेय नाही. त्यामुळे विहिरीचे जसेच्या तसे पाणी पिल्याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच शेतावर जाणारे नागरिक काही ...
कोरोनाची तिसरी लाट ही बालकांसाठी धोकादायक ठरू शकते, असा अंदाज वर्तविला जात हाेता. मात्र, कोरोनाचा संसर्ग आटाेक्यात असला तरी व्हायरल फिव्हरमुळे बालरुग्णांचे प्रमाण वाढत आहे. काही बालकांना मलेरिया आणि डेंग्यूची सुद्धा लक्षणे आढळत आहेत. तर चार-पाच दिवसा ...
नागरी व ग्रामीण भागातील गरजूंना संकटसमयी आरोग्याची उत्तम सुविधा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक दवाखाने शासनाने गरजेनुसार उभारले आहेत. बऱ्याच प्रमाणात नागरिकांना सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. कोरोना संकटाला सामोरे गे ...
dengue patients in Aurangabad : पावसाळा सुरू होताच साथीचे आजार पसरू नयेत म्हणून महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत ॲबेटिंग, धूर फवारणी, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, जनजागृती करणे अशी कामे केली जात आहेत. ...
पावसाळ्यात नाली सफाई होणे गरजेचे आहे, परंतु पावसाळा सुरू झाला, तेव्हापासून नगरपंचायत प्रशासनाने नाली सफाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पावसाळ्यात नालीतून पाणी वाहून जात असल्याने आपसुकच नाली सफाई होते, ही भावना सफाई कामगारांची झाली आहे. त्यामुळे काही व ...