ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
तत्कालीन पॅलेस्टाइनच्या हद्दीमध्ये असणारे हे बंदर मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी होते. त्यावेळेस या सर्व भागावर तुर्कांचे राज्य होते. तुर्कांविरोधात लढण्यासाठी इंग्रजांनी भारतीय संस्थानिकांची मदत घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी इंग्रजांनी भार ...
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आलेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेता अंकीव बैसोया याच्या तामिळनाडूमधील तिरुवेल्लूर विद्यापीठाच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. ...