केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे मागे घ्यावे यासाठी शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन उभारलं आहे. आंदोलनाच्या १९ व्या दिवशीही शेतकऱ्यांची गर्दी वाढत असल्याने केंद्र सरकारची कोंडी होत आहे. ...
फसवणुकीच्या या गुन्ह्यात पहिली घटना सेक्टर 18 येथील रहिवाशी खुर्शीद आलम यांच्यासोबत घडली. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे ब्लुटूथ हेडफोन ऑर्डर केले होते. ...
देशाच्या संसद भवनावरील हल्ल्याच्या घटनेला आज 19 वर्षे पूर्ण होत असले तरीही त्याच्या आठवणी, ती भीती अजूनही लोकांच्या मनात घर करुन आहे. लोकसभेचं हिवाळी सत्र सुरू असतानाच लष्कार ए तोएबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला. ...
Crime News : डीसीपी रोहिणी यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी भादंवि कलम 419, 467, 468, 471, 474, 376, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि तीन जणांना अटक केली आहे. ...
Farmers Protest : "माझे वडील एक शेतकरी आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य किती कठीण असते हे मला माहीत आहे. शेतकरी आपल्या पिकाला उचित किंमत मिळावी यापेक्षा अधिक काहीच मागत नाहीत" ...