जर नदीत बुडून, पुरामध्ये किंवा हिमस्खलनाच्या घटनेत एखादा जवान बेपत्ता झाला तर 'बॅटल कॅज्युलिटी' अंतर्गत संबंधित जवानाला मृत म्हणून घोषित केले जाते. ...
देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या जवानांच्या मुलांच्या भवितव्याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शहीद, जखमी आणि बेपत्ता जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ...
सध्याच्या घडीला भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. त्यामुळे आपली सेनादले शस्त्रास्त्रांच्या आघाडीवर अगदी परिपूर्ण असतील, असा ग्रह होऊ शकतो. परिस्थिती मात्र तशी नाही. लष्कर, वायुसेना आणि नौदल ही तीनही दले शस्त्रास्त्रांच्या तुटवड ...
पूर्वी डॉक्टरांना देव मानत असत. मात्र, आता डॉक्टरांना देव मानण्याचा काळ गेला. आता डॉक्टरांविषयी समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. ते दूर करण्यासाठी आधी डॉक्टरांनी माणूस बनून रुग्णाकडे बघावे, असे आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले. कल्या ...
अमरावतीमध्ये मोठी गुंतवणूक येऊ घातली आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) कंपनी लष्करासाठीच्या विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखाना तेथे उभारणार आहे. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. उदय भास्कर यांनी ही माहिती दिली. ...
भारताचे चीन व पाकिस्तान बरोबर ताणले गेलेले संबंध भविष्यात आणखी बिघडण्याची शक्यता आहे असे अमेरिकेचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख डॅन कोट्स यांनी म्हटले आहे. कोट्स यांनी ‘जागतिक स्तरावरील धोके' या विषयावरील एक अहवाल अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी सादर केला. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. ...