भारताच्या महत्त्वाचा पाणबुडी बांधणी प्रकल्प पी-७५१ च्या महत्त्वाच्या टप्प्यात आता पुढच्या पिढीतील पाणबुड्यांचे तंत्रज्ञान आपण कोठून घेणार?, असा प्रश्न विचारला जात आहे. ...
Naxalite Movement: २०२४ हे तेथील नक्षलवाद्यांसाठी घातक वर्ष ठरले आहे. आतापर्यंत या वर्षातील २७७ दिवसांमध्ये १८८ हून अधिक नक्षलवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले आहे. ...
Ram Narayan Agarwal passed away: देशातील प्रख्यात शास्रज्ञ आणि अग्नी क्षेपणास्त्राचे जनक डॉ. राम नारायण अग्रवाल यांचं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. त्यांनी हैदराबाद येथे अखेरचा श्वास घेतला. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत सैनिकी परंपरा जपणाऱ्या अपशिंगे मिलिटरी गावाने जिल्ह्यातच नव्हे तर देशात आपले नाव कोरले आहे. आजही गावातील घरटी एक जण सैन्यदलात आहेत. ...
India Vs China: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीन आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी अनेक बांधकामं करत असल्याची माहिती समोर येत असते. मात्र मागच्या काही काळापासून भारतानेही या भागात चीनविरोधात आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. ...
देशसेवेची इच्छा असल्याने होमगार्डमध्ये भरती झाले. पाच वर्षे सेवा बजावली. नंतर 'जय जवान जय किसान' या घोषवाक्याने प्रेरित होत राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे येथील संतोष तुकाराम राघव यांनी भूमीची सेवा करण्याचे निश्चित केले. ...