पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १७ धरणे शंभर टक्के ओव्हरफ्लो झाली असून, ८ धरणे शंभरीच्या काठावर आहेत. फक्त एका धरणात ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. ...
Isapur Dam Water Release : इसापूर धरणातील पाणी पातळी जवळपास पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली असून प्रशासनाने पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू केला आहे. पैनगंगा नदीत जलप्रवाह झपाट्याने वाढत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नागरिकां ...
Mahan Dam Water Level : महान पाणलोट क्षेत्रात शनिवारी (२० सप्टेंबर) रोजी जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी ९८.०४ टक्क्यांवर पोहोचली. वाढत्या जलसाठ्याकडे लक्ष देऊन धरणाचे दोन वक्रद्वार उघडले गेले आणि त्यातून १०२.२३ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात ...
Maharashtra Water Update : गेल्या सहा महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा २० टक्के जास्त पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील ३५ धरणांमधून एकूण तीन लाख १८ हजार ८५९ क्यूसेक इतका विसर्ग विविध नद्यांमध्ये सुरु असल्याने नद्यांना पूर आला आहे. ...
River Linking Project : मराठवाड्याच्या पाणी संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने दोन नदीजोड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांसाठी हायब्रीड अॅन्युटी धोरण (Hybrid Annuity Policy) स्वीकारण्यात आले आहे. (River Linking Project) ...