तीन महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भाटघर अन् नीरा देवघर या दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. ...
galmukt dharan galyukt shivar गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतंर्गत राज्यातील जलसाठ्यांमधून अशासकीय संस्थानी गाळ काढण्याच्या कामांसाठीची देयके व शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी देण्यात येणारे अनुदान यासाठी शासन निर्णय आला आहे. ...
Dam Water Level : बीड जिल्ह्यात मागील वर्षी चांगला पाऊस झाला असला तरी आता परिस्थितीत प्रचंड बदल पहावयास मिळत आहे. लहान-मोठ्या १४३ पाणी प्रकल्पामध्ये मार्च महिन्यातच केवळ ३० टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याची बाब समोर आली आहे. (Dam Water Level) ...
उजनी मुख्य कालव्यातून २ हजार ८५० क्युसेक, भीमा सीना जोडकालव्यातून ८७५ क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन ३३३ क्युसेक, दहिगाव योजना ६० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...