Dam Water Level : अमरावती जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून सध्या केवळ ५३ टक्केच साठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना हा साठा जूनपर्यंत पुरणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही प्रकल्पांमध्ये तर पाणीपातळी अत ...
Maharashtra Dams Water Level राज्यात लहान, मध्यम आणि मोठी अशी एकूण ३ हजार ११ धरणे आहेत. या धरणांमध्ये १९ मार्चअखेर ५८ टक्के म्हणजेच ८३३.७११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ...
Painganga River Barrage Project : किनवट आणि माहूर तालुक्यांसाठी मोठा दिलासा देणारी योजना प्रत्यक्षात उतरत असून पैनगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या बॅरिजेसमुळे आता नदी बारमाही वाहणार आहे. या प्रकल्पामुळे तब्बल ११,३७० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून, पा ...
Galmukt Dharan Galyukt Shivar 2.0: धरणातील गाळ हा केवळ कचरा नसून तो शेतकऱ्यांसाठी खजिनाच ठरत आहे. 'गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.०' योजनेमुळे धरणांची साठवण क्षमता वाढलीच, पण हाच गाळ शेतात गेल्याने जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनातही मोठी वाढ होत आहे. त ...
Groundwater Level : हिंगोली जिल्ह्यात भूजल पातळीच्या अचूक नोंदीसाठी पाणलोट क्षेत्रांची संख्या वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे निरीक्षण विहिरींची संख्या वाढणार असून, पाण्याच्या उपलब्धतेचा अधिक अचूक अंदाज घेणे शक्य होणार आहे. या ...