Katepurna Dam Water : महान येथील काटेपूर्णा धरण (Katepurna Dam) मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यातच १०० टक्के क्षमतेने भरल्याने अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठरवले गेले. पाटबंधारे विभागाने यंदा दहा हजार हेक्टरवर रब्बी हंगामाचे उद्दिष्ट ठेवले. त्य ...
उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून उन्हाळी हंगामातील पहिली पाळी दुपारी १ वाजता ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला असून, कालव्यातून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. ...
Siddheshwar Dam : सिद्धेश्वर धरणातून (Siddheshwar Dam) नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतीच्या सिंचनासाठी उन्हाळी हंगामाचे (summer season) पहिले आवर्तन देण्यात येत आहे. ...