Barvi Dam News : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवणारे बारवी धरण दहीहंडीच्या मुहूर्तावर भरले. धरण शंभर टक्के भरल्यानंतर सात दरवाजे उघडण्यात आले. ...
Dam Water Storage : बीड-लातूर-धाराशिव जिल्ह्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. मांजरा धरणातील पाणी पातळी आता ३५ टक्क्यांवर पोहोचली असून, एकूण ६१ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. ऑगस्टमधील पावसामुळे धरणात सतत पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे वर् ...
गेल्या सहा-सात दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू होती. त्यात कडकडीत ऊन पडल्याने ऑगस्ट महिना कोरडा जाणार असेच वाटत होते. मात्र, बुधवारी सकाळपासून वातावरणात कमालीचा बदल होत गेला. ...
Dam Water Storage : पावसामुळे इसापूर आणि येलदरी धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. परिणामी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Dam Water Storage) ...
Siddheshwar Dam Water : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे सिद्धेश्वर धरणाचा पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या धरणात ८० टक्के उपयुक्त जलसाठा असून, येलदरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. वाचा सविस्तर (Siddheshwar Dam Wate ...