Isapur Dam Water Storage : मागील आठवड्यात हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस थांबला असला तरी इसापूर धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच असून, धरणाचे ५ दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे ...
गेल्या चार दिवसांपासून भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहरासह नदीकाठच्या परिसरात पाणी शेतात आणि घरात शिरल्यामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग ४५ हजार क्यूसेकवर आल्यानंतर हळूहळू पूर ओसरू लागला आहे. ...
Manjara Dam Water Storage : केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण २१ ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले, ज्यामुळे लातूर जिल्ह्यासह कर्नाटकातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. १५२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून शेतकरी व रहिवाशांनी व ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर उघडीप राहिली, धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. परिणामी, पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने कमी झाली असून, ३९ फुटांपर्यंत खाली आली आहे. ...
Jayakwadi Dam Water : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मात्र, आवक घटल्याने आता विसर्ग कमी करण्यात आला असून साठा ९६.२६ टक्क्यांवर आहे. ...
Maharashtra Dam Water Update : राज्यात गेल्या आठवड्यात सर्वच भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मरा ...