Paddy Cultivation : रामटेक तालुक्यात यंदा पावसाची मोठी कमतरता जाणवत होती. त्यामुळे धानाच्या रोवणीला आवश्यक असलेले पाणी मिळत नव्हते. मात्र, शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे पेंच जलाशयातील पाणी अखेर डाव्या कालव्यातून सोडण्यात आले असून, ४५.३१ क्यूम ...
Jayakwadi Dam Water Level : पावसाने साथ दिली आणि जायकवाडी पुन्हा एकदा भरत आहे. ९२ टक्के जलसाठा गाठताच गुरुवारी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, गोदापात्रात जोरदार विसर्ग सुरू झाला आहे. वाचा सविस्तर (Jayakwadi Dam Water Level) ...
धरणाची उंची वाढविली गेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीत आणि नागरिकांच्या हाल-अपेष्टांमध्ये भर घालण्यासारखेच होईल, अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ...
Isapur Dam Water : इसापूर धरणात पाण्याची भरभराट झाल्याने अर्धापूरसह नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. यंदा हिवाळी व उन्हाळी हंगामात उस आणि केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून, धरणात ८० टक्क्या ...
गेले तीन-चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणी साठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. पाऊस थांबला असला तरी पुजारीटोला, कालीसरार, शिरपूरबांध या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरुच आहे. त्यामुळे नदीकाठच्य ...