ठाणे जिल्ह्यातील सर्वच महापालिकांना दैनंदिन पाणी पुरवठा करणारे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्राला (एमआयडीसी) पाणी पुरवठा करणारे धरण या आधी ९ ऑगस्टला पूर्ण क्षमतेने भरले होते. ...
कोयना पाणलोट क्षेत्रातही हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने साठा १०५ टीएमसीवर पोहोचला. परिणामी, शुक्रवारी पहाटेच धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला. ...
डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पर्जनवृष्टी होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाचा जोर वाढल्याने आजच्या तारखेस धरणात शंभर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ...
पश्चिम विदर्भातील ३६ मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पापैकी २७ प्रकल्पांचा साठा शंभर टक्क्यावर पोहोचला आहे. त्यामुळे रब्बी पिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. (Rabi Crop Require Water) ...