Nashik Dam Water : नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे धरणसाठा ९८ टक्के क्षमतेवर पोहोचला आहे. तब्बल १२ धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने आतापर्यंत मराठवाड्यासाठी ६४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक विसर्ग होत असून मराठवाड्यातील जनतेला पा ...
सोलापूर, सातारा, पुणे परिसरातील शेतकरी आणि रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या वर्षीच्या पावसामुळे या तिन्ही धरणांची जलसाठा संपूर्ण क्षमतेने भरून गेलेला आहे. ...
Maharashtra Dam Storage : यावर्षीच्या 05 सप्टेंबर 2025 रोजी सर्व धरणांमध्ये सुमारे 86.07 टक्के (1232.13 टी.एम.सी) इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. ...
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे सर्वच प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. पिण्यासह सिंचनासाठी लातूर जिल्ह्याला प्रमुख आधार असलेल्या मांजरा, तेरणा धरणासह सात मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाली आहेत. ...
अप्पर वर्धा धरणाची सर्व १३ दारे २ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० पासून ५५ सेंटिमीटरने उघडण्यात आले असून वरूड बगाजी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणाचे २५ दरवाजे उघडण्यात आले आहे. ...