संततधार पावसाने सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला असून, जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची उन्हाळ्यापर्यंतची चिंता मिटली आहे. ...
नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर आणि नीरा-देवघर या प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पा ...
Ujine Dam Water Update : उजनी शंभर टक्के भरले असून शनिवारी रात्री ९ वाजता उजनी शंभर टक्के भरले आहे. गतवर्षीदेखील उजनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ५ ऑगस्ट २४ रोजी शंभर टक्के भरले होते. १४ मे रोजी वजा २२.९६ टक्के पर्यंत खाली गेले होते. ...
अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शुक्रवारी धरणात १२०.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग चालू केला आहे. ...
Jayakawadi Dam Water : यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडी प्रकल्प ९२ टक्के भरल्याने मराठवाड्यातील तब्बल १.८ लाख हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी ७ आवर्तनांतून नियोजित पाणीपुरवठा केला जाणार आहे. (Jayakawadi Dam Water) ...