Krishna Marathwada Project : मराठवाड्याच्या हरितक्रांतीसाठी महत्त्वाचा ठरणारा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. ९० टक्के काम पूर्ण, आणि लवकरच ७ टीएमसी (TMC) पाणी २६ हजार हेक्टर शेतीला जीवनदायी ठरणार आहे. (Krishna Marathwada Proje ...
Jayakawadi Dam : सिंचन, पिण्याचे पाणी आणि उद्योग यांचा आधार असलेल्या जायकवाडीत ४९ वर्षांत १० टक्के गाळ साचला आहे. त्यामुळे प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता लक्षणीय घटली आहे. तज्ज्ञांनी तातडीने उपाययोजनांची गरज व्यक्त केली आहे. (Jayakawadi Dam) ...
Water Shortage In Beed : मे महिना वगळला तर जून व जुलै या दोन महिन्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाळ्याच्या ७१ दिवस संपलेले असताना बीड जिल्ह्यातील २८ प्रकल्प अद्यापही जोत्याखाली आहेत. ...
पावसाळ्याचे सव्वादोन महिने उलटले आहेत. या कालावधीत मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांत आज सरासरी ८० टक्के पाणीसाठा आहे. असे असले, तरी अपेक्षित मुसळधार पाऊस न पडल्याने विभागातील मध्यम आणि लघु प्रकल्पांत केवळ ४० टक्केच जलसाठा जमा झालेला आहे. ...
कन्नड तालुक्यातील महत्त्वाचा शिवना टाकळी मध्यम सिंचन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल १५ वर्षानंतर या प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय पूर्ववत सुरू होणार असून, पुनर्वसित गावांमधील ग्रामस्थांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे. ...
पातुर तालुक्यातील सर्वात मोठा मोर्णा प्रकल्प १० ऑगस्ट रोजी ५ वाजता १०० टक्के भरला असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. आजपर्यंत ४०३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. ...
अलमट्टी जलाशयाची उंची वाढवल्यानंतर सांगली, कोल्हापूरला जिल्ह्यांना महापुराचा कोणताही धोका होत नाही. महाराष्ट्रातील राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी आरोप करत असल्याची टीका कृष्णा नदी आंदोलन समितीचे कर्नाटक राज्य अध्यक्ष व निराणी उद्योग समूहाचे प्रमुख स ...