लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

रब्बी पेरण्यांच्या तोंडावर राज्यातील धरणसाठ्यात किती पाणीसाठा शिल्लक? - Marathi News | How much water is left in the reservoirs of the state at the face of rabi sowing? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पेरण्यांच्या तोंडावर राज्यातील धरणसाठ्यात किती पाणीसाठा शिल्लक?

मोठ्या, मध्यम, लघू धरणात आजपर्यंतचा पाणीसाठा... ...

उजीतून बोगदा अन् कालव्यातून पाणी सोडले - Marathi News | Water was released from ujani dam through the tunnel and canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजीतून बोगदा अन् कालव्यातून पाणी सोडले

उजनी धरणातील पाण्याचे रब्बी हंगामासाठीचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार फेब्रुवारी २०२४ अखेर रब्बी हंगामात कालवा आणि बोगदा सीना नदी येथून पाण्याची दोन आवर्तने सोडण्यात येणार आहे. ...

राज्यात पुरेसा जलसाठा; पाणी टंचाई भासणार नाही, तिळारी कालवा दुरुस्ती कामांना प्रारंभ - Marathi News | adequate water storage in the goa there will be no shortage of water tilari canal repair work has started | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात पुरेसा जलसाठा; पाणी टंचाई भासणार नाही, तिळारी कालवा दुरुस्ती कामांना प्रारंभ

महाराष्ट्र आणि गोव्याच्या तिळारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी खर्चास मान्यता देण्यात आली. ...

कोयनेतून सांगलीला तीन टीएमसी पाणी सोडणार - Marathi News | Three TMC of water will be released from Koyna dam to Sangli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोयनेतून सांगलीला तीन टीएमसी पाणी सोडणार

कोयना धरणातून सोडलेले एक टीएमसी पाणी बुधवारी सांगलीत पोहोचेपर्यंतच संपले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी दोन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केल्यामुळे कोयनेतून अखंडित एकूण तीन टीएमसीपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. ...

उजनी प्रकल्प; कुणाला मिळणार किती पाणी? - Marathi News | Ujani Project; whom get How much will water? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी प्रकल्प; कुणाला मिळणार किती पाणी?

उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी २०२४ अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. ...

८० हजार कोटींचा खर्च पाण्यात, केंद्र म्हणते नव्याने बांधा धरण - Marathi News | 80 thousand crores spent on water, Center says build a new dam of medigadda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८० हजार कोटींचा खर्च पाण्यात, केंद्र म्हणते नव्याने बांधा धरण

गुणवत्ता नियंत्रण करण्यात अपयश  ...

धरणांमध्ये गतवर्षी ९९ तर यंदा केवळ ८३ टक्के जलसाठा - Marathi News | Last year it was 99% and this year only 83% water storage dam in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणांमध्ये गतवर्षी ९९ तर यंदा केवळ ८३ टक्के जलसाठा

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणांमध्ये ९९ टक्के इतका साठा होता तर यंदा केवळ ८३ टक्के इतकाच जलसाठा असल्याने प्रशासनाला पिण्याचे आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. ...

जायकवाडीला पाणी सोडल्यास रस्त्यावर उतरू - आमदार लहू कानडे - Marathi News | If water is released to Jayakwadi, we will take to the streets says Amadar Lahu Kande | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जायकवाडीला पाणी सोडल्यास रस्त्यावर उतरू - आमदार लहू कानडे

समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुळा धरणातून मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे समजते. ...