लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

टाटा पुण्याचा पाणी प्रश्न सोडवणार; स्वत:च्या ८० टक्के जमिनीवर 'पाणी' सोडणार - Marathi News | Tata's 'green signal' to give water to Pune residents from 'Mulshi'; Proposal to be submitted soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टाटा पुण्याचा पाणी प्रश्न सोडवणार; स्वत:च्या ८० टक्के जमिनीवर 'पाणी' सोडणार

यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले... ...

मुळशी धरणाची उंची वाढवण्याचे निर्देश, पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार - Marathi News | Instructions to increase the height of Mulshi dam, the western part of Pune will get additional water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुळशी धरणाची उंची वाढवण्याचे निर्देश, पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार

मुळशी व पुणे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविल्यास अतिरिक्त  पाणी उपलब्ध होऊ शकते.  ...

पाण्याची मागणी वाढली; कोयनेच्या आपत्कालीन द्वारमधून सोडले पाणी - Marathi News | increased demand for water; Water released from koyna dam emergency exit door | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याची मागणी वाढली; कोयनेच्या आपत्कालीन द्वारमधून सोडले पाणी

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणात ६७ टीएमसी साठा असून पाण्याची मागणी सतत होत आहे. त्यातच आता सांगली पाटबंधारे विभागाकडूनही सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढल्याने धरणाच्या आपत्कालीन द्वारमधून ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...

फेब्रुवारीतच धरणांनी गाठला तळ.. बसणार दुष्काळाची झळ - Marathi News | The dams reached the low water storage in February.. The drought will affect | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेब्रुवारीतच धरणांनी गाठला तळ.. बसणार दुष्काळाची झळ

राज्यातील बहुतांशी धरणांनी तळ गाठला असून, गतवर्षींच्या तुलनेत सरासरी २१.६१ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील १२ प्रकल्प सध्या मायनसमध्ये असून, १५ धरणांमध्ये जेमतेम दहा टक्क्यांच्या आसपास साठा आहे. परिस्थिती मराठवाड्याची चिंताजनक आहे, मराठवाड्य ...

उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा? - Marathi News | Water shut off from Ujani through the canal, how much water is left in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीतून कालव्याद्वारे पाणी बंद, धरणात उरला किती पाणीसाठा?

उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी ६ जानेवारीपासून सोडण्यात आलेले रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन, धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागल्यामुळे शनिवार, १७ फेब्रुवारीला दुपारी चार वाजता बंद करण्यात आले. ...

पुरंदर प्रकल्प ग्रस्तांच्या जमिनीवरील पुनर्वसन शिक्के आता निघणार - Marathi News | Rehabilitation stamps on land of Purandar project victims will be released now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर प्रकल्प ग्रस्तांच्या जमिनीवरील पुनर्वसन शिक्के आता निघणार

पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जातं होती. त्याबाबत आता १५ फेब्रुवारीला राज्य सरकारने आदेश काढला असून तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या सात बारावरील पुनर्वसनासाठी असलेले शिक्के ...

धरणसाठा खालावतोय! आता राज्यातील धरणांमध्ये किती पाणी उरलंय? - Marathi News | The dam stock is decreasing! Now how much water is left in the dams in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणसाठा खालावतोय! आता राज्यातील धरणांमध्ये किती पाणी उरलंय?

राज्यात तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. दरम्यान राज्यातील धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. ... ...

धरणातील सुपीक गाळ काढून शेतात भरण्यासाठी शासन देतंय अनुदान; कसा घ्याल फायदा - Marathi News | The government is giving subsidy to remove the fertile soil from the dam and fill it in the fields; How to take advantage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणातील सुपीक गाळ काढून शेतात भरण्यासाठी शासन देतंय अनुदान; कसा घ्याल फायदा

गेल्या वर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक जलाशय पूर्ण क्षमतेने भरली नाही. त्यामुळे जलाशयातील हा सुपीक गाळ काढून तो शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकण्याची संधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेची अंमलबज ...