Radhanagari Dam Water Level जिल्ह्यातील काही ठिकाणी बंधाऱ्याचे बरगे नदीतच आहेत. नदीतील पाण्यामुळे अद्याप बरगे काढता आले नाहीत. त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग बंद होता. ...
Uajni Fam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत असून, रविवारी सायंकाळी ६ वाजता ३४.३० टक्क्यांवर पोहोचली. ...
Vidarbha Pani Parishad : पाण्याच्या लढ्यासाठी आता सज्ज व्हावे लागणार आहे. जिल्ह्यांमध्येही पाण्याचा संघर्ष सुरू झाला आहे. यावर जलसंवर्धन, जलपुनर्भरण आणि पुनर्वापरच आता एकमेव उपाय असेल. पाण्याच्या सरंक्षणासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होईल, असे चार दिवसांपूर्वी म्हटले आहे. ...