लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांतून विसर्ग; उन्हाळी भातशेतीसाठी ठरणार लाभदायक पाणी - Marathi News | Discharge from both canals of Surya project; Water will be beneficial for summer paddy cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सूर्या प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांतून विसर्ग; उन्हाळी भातशेतीसाठी ठरणार लाभदायक पाणी

सूर्या कालव्यातून उन्हाळी हंगामासाठी डहाणू, पालघर तालुक्यातील गावांना ३० डिसेंबरला डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे; तर दोन दिवसांपूर्वी उजव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यात आले आहे. ...

रब्बी हंगामासाठी बोरी धरणातून आवर्तन सुटल्याने शेतीला दिलासा; यंदा शेतीसाठी राहणार तीन आवर्तने - Marathi News | Relief for agriculture as water from Bori Dam is released for the Rabi season; This year, there will be three water cycles for agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामासाठी बोरी धरणातून आवर्तन सुटल्याने शेतीला दिलासा; यंदा शेतीसाठी राहणार तीन आवर्तने

तामसवाडी येथील बोरी धरणाच्या दोन्ही पाटचाऱ्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. या रब्बी हंगामात उन्हाळी ज्वारी तसेच बाजरी व काही प्रमाणात गहू व हरभरा पेरा करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसून येत आहे. ...

Koyna Dam : कोयना धरणाचे नाव बदलणार; आता धरणाला ओळखले जाणार 'ह्या' नवीन नावाने - Marathi News | Koyna Dam : Koyna Dam will be renamed; Now the dam will be known by this new name | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयना धरणाचे नाव बदलणार; आता धरणाला ओळखले जाणार 'ह्या' नवीन नावाने

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक गुणाले यांना कोयना धरणाचे नाव बदलणे व प्रवेशद्वारावर अश्वारूढ पुतळा उभारण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. ...

पुढील १५ दिवस सातत्याने सोडले जाणार इसापूर धरणाचे पाणी; रब्बी पिकांसह फळबागांना मिळणार जीवदान - Marathi News | Water from Isapur dam to be released continuously for next 15 days; Rabi crops and orchards will get lifeline | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील १५ दिवस सातत्याने सोडले जाणार इसापूर धरणाचे पाणी; रब्बी पिकांसह फळबागांना मिळणार जीवदान

उमरखेड तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वाचे मानले जाणारे इसापूर धरणाचे पाणी अखेर कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना जीवदान मिळणार आहे.  ...

मराठवाड्याला स्वायत्तता नको, हक्काचे पाणी हवे वाचा सविस्तर - Marathi News | latest news Marathwada does not want autonomy, it wants its rightful water. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याला स्वायत्तता नको, हक्काचे पाणी हवे वाचा सविस्तर

गोदावरी पाटबंधारे महामंडळास स्वायत्त दर्जा देण्याची घोषणा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. स्वायत्तता दिल्याने महामंडळ खरेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल की, सरकारी निधीअभावी कोलमडून जाईल? या महामंडळाला स्वायत्ततेची गरज आहे की, आणखी काय ...

'जीवरेखा' धरणातून रब्बी हंगामासाठी सोडले पाणी; शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित - Marathi News | Water released from 'Jeeverekha' dam for Rabi season; Farmers' hopes for Rabi season revived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'जीवरेखा' धरणातून रब्बी हंगामासाठी सोडले पाणी; शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित

Jiverekha Dam Water : जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील जीवरेखा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

अखेर गिरणा उजव्या कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सुरू; पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन - Marathi News | Finally, water circulation to Girna right canal for Rabi season begins; Appeal to fill water demand application | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर गिरणा उजव्या कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सुरू; पाणी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन

गिरणा पाटबंधारे विभागामार्फत बुधवारी गिरणा जामदा उजव्या कालव्याला पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून या पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा अभियंता चव्हाण यांनी केले आहे. ...

रस्ते, धरणे व विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाचा महत्वाचा निर्णय; आता सर्व लाभ मिळणार एका ठिकाणाहून - Marathi News | Important decision of the state government for the affected people of roads, dams, metro and airport projects; Now all the benefits are available from one place | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रस्ते, धरणे व विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाचा महत्वाचा निर्णय; आता सर्व लाभ मिळणार एका ठिकाणाहून

राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात रस्ते, धरणे, औद्योगिक वसाहती, मेट्रो, विमानतळ यांसारख्या विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येते. ...