सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे सिंचन क्षेत्र मर्यादित राहिलेल्या विदर्भातील जिल्ह्यांचे चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या महत्त्वाकांक्षी वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती मिळाली असून, येत्या वर्षभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त ...
बहुप्रतीक्षित नेरधामणा बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ पंपहाऊस आणि पाणी वितरण नलिकेचे काम पूर्ण होणे बाकी आहे. हे काम येत्या २०२७ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी बारमाही पाणी मिळणार असल्याचा विश्वास जलसंपदा विभा ...
तब्बल १२८ कि.मी. लांबीचा नांदूर मधमेश्वर जलदगती कालवा व पूर्वेकडील डोंगरथडी भागात असलेला मन्याड तलाव या सिंचन प्रकल्पांमुळे मागील २० वर्षांत वैजापूर तालुक्याचे अर्थकारण बदलले आहे. यामुळे हा तालुका अलीकडे प्रगतिपदावर असल्याचे दिसत आहे. ...
temghar dam bhusampadan जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने यासाठी ३९ प्रकरणांमधील शेतकऱ्यांना २६ कोटी १४ लाख रुपयांचा निधी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे जमा केला आहे. ...
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने मोबदला न दिल्याने न्यायालयाने विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईचे आदेश गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दिले होते ...
रब्बी हंगामातील पिकांना नवसंजीवनी देण्यासाठी पाटबंधारे विभागाने सिंचनाचे नियोजन जाहीर केले आहे. पाटबंधारे विभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या घरणी, साकोळ, देवर्जन, रेणापूर, तिरू आणि व्हटी या सहा मध्यम प्रकल्पांसह ९८ लघुप्रकल्पांमधून रब्बी हंगामासाठी पाण ...
almatti dam update केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे. सांगलीतील अॅड. विश्राम कदम यांनी केंद्रीय जल आयोगाकडे एका पत्राद्वारे अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा दिला आहे का? ...