छत्रपती संभाजीनगर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांची पुनर्रचने करण्याचे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. यात मराठवाड्यातील २९ उपविभागीय कार्यालये बंद करण्याचे प्रस्तावित केले आहे. ...
परतूर येथील निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, धरणातील जिवंत पाणीसाठा सध्या केवळ ५७.३२ टक्क्यांवर आला आहे. परिणामी, बॅकवॉटरमध्येही झपाट्याने घट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याच्या तीन दरवाजांद्वारे १ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी अडीच वाजेदरम्यान ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडण्यात आले. ...
Dam Water Storage : मार्चपासून तापमान वाढणार असताना यवतमाळ जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा उन्हाळ्यातही शेतीला पाणी मिळणार का? जाणून घ्या सविस्तर परिस्थिती.(Dam Water Storage) ...
Wainganga Nalganga Project : विदर्भाच्या दुष्काळी भागासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या 'वैनगंगा-नळगंगा' नदीजोड प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली असून, यामुळे सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याच ...
Dam Water Level Decreasing : गतवर्षी मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झालेली धरणं आता झपाट्याने रिकामी होत आहेत. जालना जिल्ह्यातील ६७ मध्यम व लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात तब्बल ३९ टक्क्यांची घट झाली असून सध्या ६१ टक्के पाणी शिल्लक आहे. मे-जूनपर्यंत हा सा ...
Yeldari Dam Water Release : रब्बी हंगामानंतर आता उन्हाळी पिकांसाठीही मोठा दिलासा मिळाला आहे. येलदरी धरणातून दररोज ४ दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील तब्बल ५७ हजार ९८८ हेक्टरपेक्षा अधिक शेतीला फायदा होणार आहे ...