Water Shortage : राज्यातील विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील प्रमुख ११ धरणांमध्ये २७ जूनपर्यंत ३७.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या काळापर्यत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे जास्त टक्के साठा शिल्लक होता. जिल्ह्यातील केवळ निम्नवर्धा प्रकल्प ५०.४४ टक्के भरला असून ...
Bhojapur Dam Water Update : यावर्षी भोजापूर धरण जून महिन्याच्या अखेरीस ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. येत्या एक दोन दिवसात धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...