नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील पालखेड चारी क्रमांक ४६/५२ ला उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. या आवर्तनामुळे पाणीटंचाईचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ...
Vidarbha River Linking Project : वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भात जलक्रांतीची आशा निर्माण झाली आहे. मात्र जवळपास १ लाख कोटी रुपयांचा प्रचंड खर्च उभा करण्याचा प्रश्न सरकारसमोर उभा ठाकला आहे. खासगी गुंतवणूक शक्य नसल्याने केंद्र-राज्य निधीवरच ...
saklai upasa sinchan yojana साकळाई योजेनेत अस्तित्वातील लघुपाटबंधारे तलाव, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे तसेच गाव तलावांचा समावेश आहे. सिंचनासाठी १.६० टीएमसी व पिण्यासाठी ०.२० टीएमसी असा एकूण १.८० टीएमसी पाणी वापर नियोजित करण्यात आला आहे. ...
Vidarbha River Linking Project : विदर्भातील कोरडवाहू शेतीला दिलासा देणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मोठा वेग मिळाला आहे. १० वर्षांचा प्रकल्प आता अवघ्या ६ वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला असून, ३२ नवी धरणे आणि मोठी सिंचन व्यवस्था उभ ...