धुळेचा पाण्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा चर्चेला येतो, तेव्हा २००५-०६ चा तो काळ डोळ्यांसमोर उभा राहतो. पण, राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या एका दूरदृष्टीच्या निर्णयाने पाच लाख जनतेची तहान भागली. ...
राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांचे जाळे हे केवळ पाणीपुरवठ्याचे साधन नसून, ते राज्याच्या ऊर्जा सुरक्षेचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. ...
रब्बी हंगामासाठी कडवा कालव्याला मंगळवारपासून (दि. २०) आवर्तन सोडण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता सोडलेले पाणी सायंकाळी पाचपर्यंत पांढुर्ली शिवारात पोहोचले. कालव्याला आवर्तन सुरू होताच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ...
तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी सोडल्याने संपूर्ण नदीवर पांढऱ्या शुभ्र फेसाचे जाड थर साचले असून, या विषारी पाण्यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. परिणामी हजारो मासे व जलचर मृत्युमुखी पडल्या ...
Ujine Dam Water : रब्बी हंगामासाठी उजनी धरणातून उजनी मुख्य कालव्यातून सायंकाळी चार वाजता ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. तर भीमा-सीना जोड कालव्यातून २०० क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ४० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. ...