Maharashtra Dam Water Storage : फेब्रुवारीतच तापमान वाढू लागल्याने पाणीटंचाईची चिंता डोकावू लागली असतानाच राज्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील धरणांमध्ये ७१.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीपेक्षा ७ टक्क्यांनी अधिक साठा असल ...
सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये निसर्गाच्या कुशीत, अहिल्यानगर जिल्ह्याची भाग्यरेषा असलेल्या प्रवरा नदीवर बांधलेले धरण म्हणजे भंडारदरा. या धरणाची जीवनगाथा इतिहास अभ्यासक विकास मुरलीधर पवार (राजूरकर) यांनी पुस्तक रूपाने समोर आणली. ...
सध्या उन्हाच्या झळा वाढू लागल्यामुळे पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. पाणी देण्यासाठी शेतकरी तलाव, विहिरी, बोअर, नदी अशा स्त्रोतांतून पाणी उपलब्ध करून ते पिकांना देत आहेत. दरम्यान हजारो हेक्टर शेतीला वरदान असणाऱ्या कृष्णा कालव्यात गुरुवारपासून पा ...
Ujine Dam Water Update : उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे. सध्या उजनीतून शेतीसाठी उजनी मुख्य कालवा, भीमा सीना जोड कालवा, दहिगाव व सीना माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात येत आहे. ...
Jigaon Water Project : महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, आगामी काळात सिंचनासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाअंतर्गत शेती सिंचनासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, य ...
वैजापूर आणि श्रीरामपूर या तालुक्यांतील १६ गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रस्तावित शनिदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्याचा प्रस्ताव ६ महिन्यांपासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन (एमडब्ल्यूआरआर) कडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. ...