अरबी समुद्रामध्ये तयार होत असलेल्या तौऊते या चक्रिवादळामुळे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांता मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १६ आणि १७ तारखेला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर या चक्रिवादळाचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे.. यादरम ...
cyclone : अरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ १५ आणि १६ मे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचा किनारपट्टीवरुन पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारीपट्टी भागातील लोकांनी, मच्छीमारांनी सतर्क राहावे, अशी सूचना पोलीस खात्याकडूनही देण्यात आली आहे ...