अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. Read More
‘अम्फान’पाठोपाठ भारतीय किनाऱ्यावर धडकलेल्या ‘निसर्ग’ वादळाने केवळ किनारपट्टीलाच नव्हे, तर संपूर्ण देशालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळांचे आगमन आणि त्यांच्या संहारक क्षमतेतली वाढ आता वरचेवर अनुभवावी लागेल. ...
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागला धडकलेले चक्रीवादळ आता उत्तर महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या दिशेने सरकेल. जोपर्यंत हवामानातील बदल पूर्णत: कमी होत नाहीत तोपर्यंत मान्सूनच्या प्रवासाबाबत निश्चित काही सांगता येणार नाही. ...