रेल्वे स्टेशनवरून हिमाचलकडे जाण्यास गाडी मिळाल्याचा आनंद होता पण त्यापेक्षा हैदराबादहून प्रवास करण्यासाठी घेतलेल्या नव्या सायकली सोडून जाण्याचे दु:ख अधिक होते. मात्र पर्याय नव्हता कारण पुन्हा सायकलने प्रवास करण्याचे त्राण अंगात नव्हते. जड अंत:करणाने ...
पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून ८०० किलोमीटर चिचोली (खापरखेडा) येथे रोजगाराच्या शोधात आलेल्या राहुल कुमारच्या पत्नीचा झारखंड येथील गावी २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. पत्नीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गावी जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी राहुल कुमारची धडपड ...
Metro: सध्या मुंबईत प्रवासासाठी सायकलींचा वापर फारच सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई मेट्रो वनसुद्धा या प्रयत्नात सामील झाली आहे ...
नाशिक : शहराला सायकल चळवळीचे उगमस्थान मानले जाते. शहराला देशाची सायकल राजधानी बनविण्याच्या उद्देशाने नाशिक सायकलिस्ट्स फाउण्डेशन मनपा, स्मार्टसिटीच्या साथीने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या शनिवारपासून (दि.१५) चालू वर्षाची सर्वांत मोठी स ...