कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या ‘शुभंकर’चे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. ...
जात्याच्या ओव्यांमध्ये समाधान असते. ग्रामीण संवेदना ओव्यांमधूनच आली. आता भाषा, संस्कार, तंत्रज्ञान बदलले आहे. काळानुसार भाषा बदलली; परंतु, मराठी भाषेची महती कायम आहे. माय-माउलींच्या जात्यामुळेच ओव्या, कविता व कवी जिवंत आहेत, असे प्रतिपादन कवी नारायण ...