स्वनिर्मित आनंद कल्याण रागाबरोबरच, गौरी रागातील रूपक तालातील बंदीश आणि मारवा रागातील बहारदार सुरांना रसिकांची मिळालेली मनमुराद दाद प्रख्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अल्का देव मारुलकर यांची मैफल संस्मरणीय करणारे ठरले. यावेळी स्वानंद बेदरकर यांनी घेतले ...
बहुजन भाषेतील शब्द मनाची पकड पटकन घेतात. भाषा पांडित्यप्रचुर, क्लिष्ट न राहता ओघवती होते. सध्याच्या संगणक इंटरनेटच्या जमान्यात ‘कॅची वर्ड’ ही संज्ञा पुढे आली आहे. सोपे आणि पकड घेणारे शब्द मराठी साहित्यात आले, तर त्याची नव्या पिढीला गोडी लागेल. त्यामु ...
केंद्र शासनाने मागील काही वर्षांत घेतलेले सामाजिक आणि आर्थिक निर्णय या देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारे असून, असे बेजबाबदार निर्णय आजपर्यंत जगातील एकाही सरकारने घेतले नाहीत. यामुळे प्रचलित सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था अस्वस्थ करणारी आहे. यामुळे सं ...
शिक्षणात मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. बालवयापासूनच मराठीसह इंग्रजी भाषा शिकविली गेली तर त्यात विशेष प्राविण्य मिळवता येणे शक्य आहे. मराठी ही ज्ञानभाषा करावी यासाठी यशवंतराव ...
अनेक अडचणी आणि वादांवर मात करत सुरू झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी (दि. ५) सूप वाजणार असून, त्यानंतर पुढील संमेलन उदगीरला होणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात शनिवारी (दि. ४) नाशिकमध्ये साहित्य महामंडळाच्या बैठकीत चर्च ...
मराठीत अजून विद्रोहाच प्रतिकारवादी सौंदर्यशास्त्र किंवा सौंदर्यशास्त्राचे राजकारण असे शब्दप्रयोगसुद्धा मराठीत विशेषत: अभ्यासक्रमात का नाहीत हा प्रश्न आजवर कुणालाही का पडलेला नाही यासाठी विद्रोह हा बौद्धिक पातळीवर गेला पाहिजे, असे प्रतिपादन १५ व्या वि ...
कोरोनामुळे जसा सर्व क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला तसा साहित्यकारणातील अर्थकारणालाही बसला. साहित्य क्षेत्रही कोरोनाच्या तावडीतून सुटू शकलेले नाही. त्यामुळे कोरोनाकाळात मराठी साहित्यकारणातील अर्थकारण उद्ध्वस्तच झाले, असा सूर ‘कोरोनानंतरचे अर्थकारण ...
साहित्य संमेलनात नाशिकच्या सुमारे ३२१ कलावंतांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील दिवंगत प्रातिनिधिक साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित सादर केलेल्या ‘आनंद यात्रे’ने उपस्थिताची मने जिंकली. कथा, कविता, वैविध्यपूर्ण नृत्याविष्काराने हा सांस्कृतिक सोहळा ...