विदर्भात सर्वदूर प्रसिद्ध असलेली बहिरम यात्रा रंगात आली आहे. रविवारी झालेल्या रिंगण सोहळ्यात गर्दीने नवा उच्चांक गाठला. पंढरपूरच्या वारीत वाखरी येथे रिंगण सोहळ्यात धावणारे शिंतोळे महाराज यांचे अश्व व बहिमरबुवाची पालखी प्रथमच बहिरम येथे काढण्यात आली. ...
सीआरझेड २०११ या नव्या नियमावलीमुळे ठाण्यात खाडी किनाऱ्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धन आणि संरक्षण होणार आहे.ठाण्यातील खाडी किनाऱ्यावरील ठाणेकरानसाठी या नव्या नियमावलीत नेमके काय आहे, ते समजण्यासाठी शिवसेवा मित्र मंडळाच्या वतीने सीआरझेड कायद्या ...
नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे सोमवार (दि. ८) पासून परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे १५ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
‘श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!’ भागवतात सांगितल्याप्रमाणे या नऊ भक्तीपैंकी एक म्हणजे कीर्तन. आधी ब-याचअंशी आध्यात्मिक अंगाने जाणारे हे कीर्तन बदलत्या सामाजिक संदर्भांच्या काळात प्रसार, प्रचार, लोकशिक् ...
मालेगाव : कविता मुक्याचे शब्द, आंधळ्याची दृष्टी व माणुसकीची सृष्टी दाखवते. कळांची असह्य वेदना कवितेतून विरोधाचा हुंकार फोडते, असे प्रतिपादन सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. ...