शहरात कलावंतांची खाण आहे. येथील अनेक कलावंतांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर देशभरात नागपूरचे नाव मोठे केले आहे. ही परंपरा आणखी समृद्ध करण्यासाठी शहराजवळील कुंवारा भिवसेन येथे भव्य फिल्म सिटी निर्माण व्हावी, असे मला वाटते. त्यासाठी या महोत्सवाच्या आयोजका ...
‘जयसेवा, पहाडी पाणी कुपार लिंगो, माँ काली कंकाली’ च्या गजरात लाखो आदिवासी समाजबांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील यात्रेला मंगळवारपासून (दि.३०) सुरूवात झाली. ...
नाशिक : भारतीय इतिहास हा पराभवाचा नसून तो विजयाचाच आहे. परंतु, आजपर्यंत भारतीय वीरांच्या विजयगाथांपेक्षा पराभवाच्या कथाच अधिक रंगवल्या गेल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक वर्षा कोल्हटकर यांनी व्यक्त केली. ...
ऋतुरंग महोत्सवात स्वर, लय, नाद, रंग कार्यक्रमांतर्गत मिलाप व कीर्तन ते फ्युजन च्या रंगतदार कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप झाला. ऋतुरंग महोत्सवाच्या अखेरच्या तिसºया दिवशी रविवारी स्वर, लय, नाद मिलाप कार्यक्रमात बनारा बनी आयो ही बंदीश मकरंद हिंगणे यां ...
वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पारधी समाज वास्तव्याला आहे. अशा समाजाला मदत करण्याचा विडा वर्धा जिल्ह्यातील मंगेशी पुसाटे-मून या तरुणीने उचलला आहे. ...
हिंदू संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. हिंदू संस्कृतीचा इतिहास १० हजार वर्षे प्राचीन आहे. हिंदू संस्कृतीत केलेली कालगणना अचूक असून विज्ञाननिष्ठ असलेली हिंदू संस्कृतीच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक रवींद्र देशपांड ...