कुणाच्या आयुष्याला दिशा दिली तर कुणाच्या जीवनात परिवर्तन घडविले. देव कुणी पाहिला नाही तरी लोक भांडतात. संतांनी मात्र समतेची, सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. परमार्थिक कल्याण व ऐहिक कल्याण साधून आध्यात्मिक लोकशाही रुजविण्याचे काम संतांनी केले. अज्ञान, अं ...
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मिरज यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पखवाज वादन परीक्षेत श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या कणकवली शाखेतील विद्यार्थ्यानी यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांना शिवसेना कणकवली उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांच्या हस्ते गुणपत ...
बेळगाव येथील चित्रकार अब्दुल बिजापुरे यांच्या चित्रप्रदर्शनात भारतीय कलेचा छटा दिसून येतात, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे वास्तुविशारद मोहन वायचळ यांनी येथे केले. ते बिजापुरे यांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ...