ठाण्यात अनेक महाविद्यालये आणि विविध ठिकाणी कवितांचे कार्यक्रमे गेल्यानंतर आगरायन या मैफलीने बोलीभाषा जतनाच्या उद्देषार्थ महाराष्ट्र दौरा करण्याचे ठरविले आहे. ...
नाशिक : संपूर्ण रामायण त्याग व मर्यादेच्या मूल्यांवर आधारलेले आहे. रामायणात कोणीही आपली मर्यादा ओलांडली नाही. रावणाकडूनही मर्यादेचे पालन केले गेले; मात्र दुर्दैवाने समाजात आज मर्यादामूल्याचा विसर पडलेला दिसतो. सयंम, सेवा व समर्पण ही मूल्ये सीतेकडून श ...
सर्व धर्मातील कडवे हे अगोदर आपल्या धर्मातील उदारमतवाद्यांनाच मारतात. गोडसे हा हिंदू राष्ट्रवादी होता. त्याने जिनांचा खून का केला नाही? महात्मा गांधींनाच का मारले?. गेल्या तीन वर्षात ५० पत्रकार मारल्या गेले. ते सर्व हिंदू होते आणि त्यांना मारणारेही हि ...
नाशिक : ‘कवीकुलगुरू’ कालिदास यांनी इ.स. चौथ्या शतकाच्या सुमारास संस्कृत भाषेत रचलेल्या अभिजात काव्य मेघदूतच्या मराठी अनुवादीत रचनांचा रसास्वाद नाशिककरांनी शनिवारी (दि.१४) अनुभवला. निमित्त होते कालिदास दिनाच्या पार्श्वभमीवर शंकराचार्य न्यास सांस्कृतिक ...
‘महाभारत घडण्यास भीष्म कारणीभूत आहेत. त्यांना वेळोवेळी निर्णायक भूमिका घेण्याची संधी मिळाली होती. त्यांनी ज्येष्ठतेचा लाभ घेत निर्णय घेणे अपेक्षित होते; परंतु निर्णायक भूमिका घेण्यात केलेल्या कुचराईमुळे अनेक युद्धे झाली. ...
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह नूतनीकरणासाठी एक वर्षभर बंद असल्याने सांस्कृतिक कार्यक्र म बंद होते. मात्र, वर्षभरानंतर नूतनीकरण झालेले कालिदास कलामंदिर रंगकर्मींसाठी सज्ज झाले असून, महाकवी कालिदास दिन उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १३) महापौर ...
नाशिक : आजवर १०वी, १२वीच्या परीक्षेत स्कोअरिंग करून पुढे त्या विषयाकडे ढुंकूनही न बघता अवहेलना केली जात असलेल्या संस्कृत विषयाला सध्या मात्र आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियामुळे चांगले दिवस आल्याचे चित्र आहे. फ्री अॅप्स, यू ट्यूब, संकेतस्थळे आदींद्वार ...