शिक्षणात सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. त्यासाठी शिक्षणाला तंत्रज्ञानाची साथ मिळायला हवी. विकसित देशांच्या बरोबरीने आपल्याला प्रगती करायची असेल तर शिक्षणाच्या आधुनिक सुविधा व चांगल्या दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागापर्यंतही पोहोचायला हव ...
श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक शहर नाभिक समाज युवक मंडळातर्फे शुक्र वारी (दि. ७) श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...
लेखकाने दिलेल्या चित्रकल्पनेपेक्षा चित्रकाराने स्वत: हस्तलिखिताचे वाचन करून मगच चित्र काढणे महत्त्वाचे असते. मुखपृष्ठाने पुस्तकाचा मूड पकडला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार व मुखपृष्ठाकार रवि मुकुल यांनी केले. ‘लेखक तुमच्या भेटीला’च्या उपक्रमा ...
महाकवी कालिदास कलामंदिराचे पाचपट वाढलेले भाडे कमी करण्यावरून आता राजकारण तापले आहे. दर कमी करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेताच त्यांनी दरवाढीचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले. ...
ठाणे : जागतिक पातळीवर आता चर्चा सुरू झाली आहे. आपल्याकडील पालक गोंधळलेले आहेत. आपल्या मुलाची क्षमता, आपल्या मुलांना काय द्यायचे हे पालकांना कळलेले नाही, अमेरिकेतही तीच परिस्थिती आहे. हा आताच्या काळाचा परिणाम आहे. जगभरात नविन पालक गोंधळलेले आहे. आपल्य ...
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भाविक लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. अशात गणेश मंडळांही तयारीसाठी उत्साही झाले आहेत. ...