संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या आणि पुणेकरांच्या हजरजबाबीपणाची पावती देणाऱ्या पुणेरी पाट्या आजही आवडीने वाचल्या जातात. याच स्वरूपातील एक पुणेरी पाटी सोशल मीडियावर हिट झाली आहे. ...
केंद्र सरकारच्या माहिती, सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने देशभरातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये वास्तव्यास असलेल्या जाती-जमातींच्या लोकगीतांचे दृक्श्राव्य स्वरूपात संकलन केले जात आहे. ...
यंदाच्या जालना गणेश फेस्टिव्हलनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अनेक दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी जालनेकरांना मिळणार आहे. अशी माहिती जालना गणेश फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय लाखे , अध्यक्ष सा ...
स्वामी विवेकानंदांनी लोकांच्या कल्याणासाठी सर्व आयुष्य वेचले. स्वामी विवेकानंदांनी शंभर नचिकेत मिळावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. हे नचिकेत आभाळातून पडणार नसून तत्कालीन बांधवांमधूनच ते येणे अपेक्षित होते व आलेही. आज त्यांच्या भाषणाच्या स्मृतिप्रीत्य ...