भगव्या टोप्यांचा जत्था म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ नाही तर सर्वांगिण विकास करण्याची तळमळ ज्यांच्या मनात आहे, अशा समुहाला गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रसंतांनी म्हटले आहे. ...
महत्त्वाकांक्षी असणे हे चांगले जरी असले तरी त्याचा जास्त अतिरेक होता कामा नये, कारण महत्त्वाकांक्षेचा अतिरेक हा वाईटच असतो हे ‘अश्वमेध’ नाटकाच्या माध्यमातून रंगमंचावर दाखविण्याचा प्रयत्न शनिवारी (दि.२४) राज्य नाट्य स्पर्धेत करण्यात आला. ...
वाशिम : गुरूग्रंथाचा अखंडपाठ, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम... 'जो बोले सो निहाल, संत श्री अकाल'चा जयघोष, अशा उत्साहात वाशिम शहरात शुक्रवार २३ नोव्हेंबरला गुरूनानक देवजी यांची ५४९ वी जयंती साजरी करण्यात आली. ...
घर कसे सांभाळायचे हे स्त्रीच्या हातात असते. कारण ती घराचा मुख्य कणा आहे, असे मत व्यक्त करत युवा पिढीच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना वेळ द्या, असे आवाहन कांचन गडकरी यांनी केले.आयआरसीच्या परिषदेसाठी देशभरातून हजारो पाहुणे आले आहेत. त्या पाहुण्यांच्य ...
केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील संगीतप्रेमींकरिता आनंदाची पर्वणी असणा-या यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा स्वरमंडप युवा कलाकारांच्या सादरीकरणाने वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. नवा सूर, नवा ताल आणि नव्या लयीच्या नवोदितांच्या सुरावटींची आगळीवेगळी पर्व ...