वासुदेवराव चोरघडे संस्कृतचे चालतेबोलते विद्यापीठ होते. प्रचंड ज्ञान आणि अभ्यास असूनही ते सामान्य माणसात मिसळायचे. प्रामाणिकता हीच माझी संपत्ती असल्याचे त्यांचे विचार होते असे सांगून ते ज्ञानाचा महाकोश होते, असे प्रतिपादन कवि कुलगुरु कालिदास विद्यापीठ ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालयात ११ डिसेंबरला जिल्हा स्तरीय अविष्कार प्रथम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे ...
भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. कवी मनाचा कोमल हृदयी नेता म्हणून त्यांची ओळख जनमानसात आहे. मात्र शक्ती, बुद्धी, राजकीय मुत्सद्दीपणा, कृती, वक्तृत्व आणि नेतृत्व याचे अद्भूत मिश्रण म्हणजे ...
रंगकर्मींचा जन्म वेदनेतून होत असून, अशा इतिहासातील थोर रंगकर्मींमुळे आजची रंगभूमी बहरत असल्याचे प्रतिपादन नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष गायिका कीर्ती शिलेदार यांनी केले. दादासाहेबांच्या तालमीत तयार होत असताना एका नाटकाच्या प्रसंगी मुखवट्याच्या आत विंचवाच ...
पुणे येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना क्र ांतिकार्याचे महत्त्व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी पटवून दिले आणि शेकडो तरूण या क्रांतिकार्यासाठी तयार केले, असे प्रतिपादन डॉ. उल्हास रत्नपारखी यांनी केले. ...