बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्या ठिकाणी सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव अाहे. परंतु बालगंधर्वची मूळ वास्तू पाडण्यास विविध स्तरातून विराेध करण्यात येत अाहे. ...
संजय भाकरे फाऊंडेशनची निर्मिती असलेल्या ‘अनिमा’ या नाटकाने ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत प्रथम पारितोषिकासह पाच पुरस्कारावर बाजी मारली आहे. निर्मितीसह दिग्दर्शन व प्रकाशयोजनेचा प्रथम पुरस्कार या नाटकाला प्राप्त झाला. अनिमानंतर द् ...
रस्त्यावर बसून राजेंद्र खळे गेल्या 6 वर्षांपासून चित्रे रेखाटत अाहेत. अायुष्यात अठराविश्व दारिद्र असताना कलेबद्दलचे त्यांचे प्रेम कुठेही कमी झाले नाही. ...