येथील सह्याद्री हॉलमध्ये गेल्या दोन दिवसांपासून आयोजित देशभरातील १४ छावणी परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित निनाद-२०१८ सांस्कृतिक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. ...
राष्ट्रधर्माशिवाय कुठलाच धर्म, कुठलीच नीती श्रेष्ठ न मानणारे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणजे विष्णुगुप्त आर्य चाणक्य. भारतात २३०० वर्षांपूर्वी एक मुरब्बी, मुत्सद्दी राजकीय मार्गदर्शक, आक्रमक विधानातून नेमकेपणाने राष्ट्रीयतेची नीती शिकविणारे गुरू, वि ...
अकोला: प्रत्येक माणसाच्या मनात विचारांचे वारू ळ निर्माण होत असते. नैतिक आणि अनैतिक दोन्ही विचारांचे चक्र मनात घोंघावत असतात. नैतिकतेवर अनैतिकता कशी हावी होते, याचा झगडा म्हणजे ‘वारू ळ’. ...
वासुदेवराव चोरघडे संस्कृतचे चालतेबोलते विद्यापीठ होते. प्रचंड ज्ञान आणि अभ्यास असूनही ते सामान्य माणसात मिसळायचे. प्रामाणिकता हीच माझी संपत्ती असल्याचे त्यांचे विचार होते असे सांगून ते ज्ञानाचा महाकोश होते, असे प्रतिपादन कवि कुलगुरु कालिदास विद्यापीठ ...