जंगलात राहणारी, सांबर मारून खाणाऱ्या व त्याच्या कातडीचा वस्त्र म्हणून वापर करणाºया आदिवासी जमात़ सांबत तसेच पशुहत्येविरोधात या जमातीतीलच एकाने आपल्याच कुटुंबीयांशी केलेला संघर्ष ‘सांबरी’ या दोन अंकी नाटकाने प्रेक्षकांसमोर शुक्रवारी (दि़२१) उलगडला़ का ...
राजस्थान म्हणजे कलात्मकता, संस्कृती, परंपरा यांचा संगम. याच भूमीतील मौलिक ठेवा नागपूरकरांना अ़नुभवण्याची संधी मिळावी यासाठी श्री बिकानेरी माहेश्वरी पंचायत, युवा समिती व मारवाडी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राजस्थान महोत्सव-२०१८’चे शुक्र ...
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, या भूमित शैव-वैष्णव गुण्यागोविंदाने नांदतात. कुठलाही पंथ व उपपंथांमध्ये द्वंद दिसून येत नाही. संतांनी भाषा, जात, पंथांत कधी भेदाभेद केला नाही, तो माणसाने केला याउलट महाराष्टÑासारख्या भूमित पुरुष संतांच्या बरो ...
आपल्या देशामधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. समाजातील अनेक घटकांचा आवाज दाबला जात आहे. मग बळीराजा असो किंवा कष्टकरी कामगार; मात्र माध्यमांकडून त्यांच्या समस्यांना वाचा फोडली जाताना दिसत नाही. काही मोजक्याच लोकांच्या हातांमध्ये माध्यमे ...
इच्छामरणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर परखडपणे भाष्य करणाऱ्या ‘पन्नादाई’ या नाटकाचा प्रयोग तापडिया नाट्यमंदिर येथे सादर करण्यात आला. या नाटकासाठी इंग्लंडहून आलेल्या कलावंतांनी औरंगाबादकरांची मने जिंकली. ...