मानवाच्या जन्मापासून ते मरेपर्यंत चिटकून राहणाऱ्या राशीचे ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे स्थान आहे. तरीपण अनेकांचा राशी अथवा ज्योतिषावर विश्वास नसतो. मात्र ज्योतिष व राशीचे महत्त्व भारत सरकारने जाणले आहे. ...
चांदवड : येथील स्व. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए विभागातर्फे पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ‘अस्तित्व महोत्सव २०१९’ अंतर्गत राज्यस्तरीय व आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम.डी.कोकाटे होते. ...
एकेकाळी त्यांचा तबला घडविण्यासाठी जे हात मुंबईत राबायचे, तेच हात खामगाव परिसरातील तबले घडवताहेत. सगट बंधूंचे हे कसब सध्या खामगाव परिसरातील संगीतप्रेमी अनुभवत आहेत. ...
शेतकरी कुटुंबात अगदी लहान-थोरांसह सर्वांनाच वेगवेगळी कामे करावी लागतात. त्यातूनच माणूस शिकत जाऊन उद्योजकतेसाठी आवश्यक संस्कार घडत असल्याचे मत माजी महापौर व उद्योजक प्रकाश मते यांनी व्यक्त केले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले मुंबईतील राजगृह हे सत्तेचे केंद्र व्हावे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले. ...
आज इंटरनेटचे युग आहे. ‘वेबसिरीज’सारख्या डिजिटल युगाच्या या नव्या माध्यमाने या क्षेत्राचे आकर्षण असणाऱ्या तरुण कलावंतांना मोठे दालन उघडले आहे. या तरुणांमध्ये कमालीची प्रतिभा आहे, बुद्धिमान आहेत तसेच विचार आणि कृती करण्यातही गतिमान आहेत, ही गोष्ट मान्य ...