ठाण्यात ३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सव संपन्न होणार आहे. यावेळी श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व वा अ रेगे साहित्य पुरस्कार प्रदान होणार आहे. ...
आयुष्याच्या वाटेवर मानसिक आणि शारीरिक अनेक संकटे येतात, पण अशाही स्थितीत व्यक्तीकडे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर कोणत्याही संकटावर यशस्वीपणे मात करून नवीन यशाला गवसणी घालता येते, असे प्रतिपादन मिसेस विश्वसुंदरी डॉ. नमिता कोहक यांनी केले. ...
छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याची जबाबदारी अभिमानाने पेलत वाढवण्याचे कार्य शंभूराजेंनी केले. परंतु, वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ नावाचा संस्कृत महाग्रंथ लिहिणारे ‘महान संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजे’, ‘नाईकाभेद’, ‘सातसतक’ यांसारखे ग्रं ...
महागणपते गजानना... शंकर गुरू जय शंकर..., जननी जगदंबा..., शंभो महादेवा... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी गोदाकाठी एकत्र आलेल्या नाशिककरांची रम्य सायंकाळ भक्तिमय केली. ...
महात्मा गांधी यांच्याकडे राजकीय सतर्क ता, शिक्षणाविषयी दूरदृष्टीसोबतच ठाम व परिपक्व विचारांची बैठक असल्याने ते कोणत्याही काळात प्रत्येक पिढीला समकालीनच वाटतात, असे प्रतिपादन गांधी विचारवादी कार्यकर्ते मुकुं द दीक्षित यांनी केले. ...
ये शाम मस्तानी, मदहोश किये जा..., ये जो मोहब्बत है, ये उनका है काम...,अशा एकापेक्षा एक मधुर हिंदी गीतांद्वारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांच्या स्मृती जागविण्यात आल्या. प्रेक्षकांचाही अलोट प्रतिसाद मिळाला. ...