इटलीच्या जेसोलो प्रांतातील टाऊन होस्ट येथे झालेल्या वर्ल्ड कप आॅफ फोकलोर स्पर्धेमध्ये नाशिकरोडच्या नृत्याली भरतनाट्यम अकादमीच्या विद्यार्थिनींनी अटकेपार भारताचा तिरंगा फडकवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. ...
महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या की सजगता वाढेल तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल, व त्यांची आर्थिक फसवणूकही टळेल, असे प्रतिपादन सनदी लेखापाल अजित जोशी यांनी केले. ...
जीवनशैलीतील झपाट्याने होणारा बदल अयोग्य आणि अतिरिक्त आहारामुळे लठ्ठपणा वाढून मधुमेह होतो. परंतु, आहाराचे नियोजन व व्यायाम केल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. मधुमेहामुळे पायावर होणारे दुष्परिणाम टाळण्याठी नियमित चालणे आणि हातापायाचा व्यायाम कर ...
आज आपल्या देशामध्ये शिक्षण हे उत्पन्नाचे साधन मानले जाते. शिक्षणाच्या माध्यमातून चांगली नोकरी मिळवून प्रतिष्ठा मिळणार यासाठी शिक्षणाकडे बघितले जाते. परंतु सुविधा व पैसा असतानाही अनेक व्यक्ती अस्वस्थ असतात, त्याचे मूळ आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. त् ...
नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिवंगत कवी विलास पगार व कवी भीमराव कोते यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी स्मरण कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. १९) हा कार्यक्र म झाला. कवी दिलीप पाटील कविसंमेलनाच्या अध्यक्षस ...
‘ मेरे मेहबूब तुझे’, ‘खिलते हैं गुल यहा’,‘तुझसे नाराज नहीं झिंदगी हैराण हूं मैं’, ‘तुम मुझे यू भुला ना पाओगें’, अशा सदाबहार जुन्या हिंदी चित्रपटगीतांनी नाशिककरांची सायंकाळ रंगतदार झाली. निमित्त होते, बाबाज थिएटर प्रस्तुत ‘सूनहरी यादे’ संगीत कार्यक्रम ...
चक्रधर स्वामी यांनी आपले विचार, उपदेश हे मराठीत करु न क्र ांती केली. त्यांवर आधारित ‘लिळाचरित्र’ हा ग्रंथ मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वरीच्या आठ वर्षे आधी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तो मराठीचा व महाराष्ट्राचा आरसा आहे. साधी वाक्यरचना, शब्द ...