सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी संविधानाच्या जागराची गरज स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी ...
जेव्हा आपल्यावर आक्रमण होईल तेव्हा उत्तर देऊ अशी मानसिकता असणा-या भारताची भूमिका केव्हाच बदलली आहे. आताचा भारत हा समोरच्या आक्रमणाला जशास तसे उत्तर देणारा आहे. असे मत निवृत्त एअर मार्शल व माजी हवाईदल उपप्रमुख भूषण गोखले यांनी व्यक्त केले. ...
रविवार पेठेतील तांबोळी मशीद जवळील सुमारे १०० वर्ष जुन्या वाड्याची भिंत गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता कोसळली़ सुदैवाने हा वाडा रिकामा असल्याने कोणीही जखमी झालेले नाही. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. मात्र ही कौटुंबिक भेट असल्याचे सांगत ठाकरे यांनी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. ...