कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे नाशिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमधील गायक, वादक कलावंतांना प्रतिष्ठानचे व्यासपीठ मिळावे म्हणून हा उपक्र म सुरू करण्यात येत आला. ...
एखादे नाटक काही कारणामुळे रद्द झाले तर त्याचे भाडे तर रद्दच, परंतु अनामत रक्कमही रद्द होईल, तसेच कोणताही इलेक्ट्रिक एक्स्ट्रा प्लग लावायचा असेल तर ५० रुपये, व्हिडीओ शूटिंग करायचे तरी त्यासाठी पाचशे रुपये आणि प्लग वापरल्याचे पाचशे रुपये... महापालिकेने ...
समाजातील मानवता तत्त्वाच्या रक्षणार्थ रंगकर्मी आणि रंगभूमी सदैव सज्ज असते. कलाकृतीतून मांडलेल्या दृष्टीकोनातून ठाम राहणे हीच खरी कलावंतांची ताकद असते, असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले. ...
महानिर्मिती कंपनीच्या होऊ घातलेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांची तयारी सुरू झाली असून, एकलहरे येथील प्रशासकीय इमारतीच्या हॉलमध्ये नाट्यप्रेमींच्या रंगीत तालमीला सुरुवात झाली आहे. ...
भारतीय समाज हा विविधतेने जगणारा आहे. देशाचे, समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर या विविधता जपत संशयाने नव्हे तर एकमेकांप्रती विश्वासानेच पुढे जावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. ...
क्या खूब लगती हो, चंचल शीतल निर्मल कोमल, कही दूर जब दिन ढल जाये, वो तेरे प्यार का गम अशा एक ना अनेक सदाबहार गीतांची मेजवानी इंदिरानगरवासीयांना अनुभवायला मिळाली. ...