मुलांनी पुस्तके वाचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी प्रथम टीव्ही, मोबाइलपासून दूर राहत पुस्तके वाचावीत. आपण त्यांच्यासमोर हा आदर्श घालून दिला तरच मुलांचा पुस्तक वाचनाकडील कल वाढेल असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. त ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच नाटककार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार व नाशिकचे अॅड. अजय निकम आणि मराठा विद्या प्रसारक ...
आषाढी एकादशीनिमित्ताने पंचम निषादतर्फे दरवर्षीप्रमाणे ‘बोलावा विठ्ठल’ या अभंग संध्येचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात गायक व्यंकटेश कुमार, सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेवुंडी यांच्या कर्णमधुर स्वरातील भक्तिगीतांचा स्वरसाज अनुभवण्याची संधी या कार्यक्रमा ...
वर्तमानात मानवतेचं आणि महापुरु षांच्या विचारांचं अवमूल्यन होत आहे. अशा परिस्थितीत आलेल्या ‘भीमक्रांतीचे पडघम’ यासारख्या काव्यसंग्रहामुळे मानवतेचे मूल्यात्मक जागरण घडविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य होणार असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे या ...
दिवाना हुवा बादल..., तेरा मेरा प्यार अमर..., देखा मैने देखा एक सपना..., हमने सनम को खत लिखा..., एक प्यार का नगमा हैं... अशा एकापेक्षा एक सरस गाजलेल्या हिंदी चित्रपटांमधील लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गीतांच्या गायनाने नाशिककरांची संध्या ...
न्यू सहकारनगर येथे जुन्या मनोरंजक खेळांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. येथील महिलावर्गाने लहान मुलांच्या संगतीने बाहुला-बाहुलीचे लग्न लावून भातुकलीचा खेळ साजरा केला. मोबाईलच्या स्क्रीनवर कायम बोटे असणाऱ्या नव्या पिढीतील मुलांना, जुन्या खेळांतून व्य ...