साहित्य महामंडळाच्या घटनेत तीन वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर गतवर्षीच्या संमेलनावेळी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी प्रकृती बरी नसतानाही व्हीलचेअरवर येऊन किमान उद्घाटनाच्या सोहळ्याला उपस्थिती लावून १ तास भाषण केले होते. मात्र, या सं ...
राज्य कोणत्याही पक्षाचे असले तरी अर्थसंकल्पात कपात करायची असेल तर लेखक, वृद्ध कलावंत, ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळते. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांसारखे अत्यल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी, वृद्ध कलावंत, लेखक यांना लक्ष्य केले जाते. हे म्हणजे राजाच ...
उद्घाटनप्रसंगी पारंपरिक पद्धतीने सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलन होणार किंवा नाही, याबाबत प्रारंभापासून आयोजकांनी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. अखेर शुक्रवारी उद्घाटनाच्या सोहळ्यात केवळ दीपप्रज्वलन आणि पालखीमध्ये ठेवलेल्या ग्रंथांचे पूजन करीत सरस्वती पूजना ...
साहित्य संमेलनाची चळवळ ही शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील रुजावी. त्यासाठी इगतपुरी सारख्या ग्रामीण भागात कुसुमाग्रजांच्या प्रेरणेतून पुंजाजी मालुंजकर आणि सहकारी हे सलग २२ वर्षे साहित्य संमेलन भरवत असून खरोखर हे कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार नाशिक ...
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि ९४व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला अवघा आठवडा उरला असताना कार्यक्रमांसह निमंत्रणपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. ...
बहुतांश देशांमधील संविधान राजाला, प्रेषिताला, देवाला अर्पण करण्यात आली आहेत. मात्र, भारताचे संविधान हे देशातील सामान्य जनतेला अर्पण करण्यात आले असून, त्याच्या हिताचा विचार करणारे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने संविधान साक्षर होण्याची गरज असल्याचे प ...
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे ४, ५ डिसेंबरला मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात होत असून हे संमेलन यशस्वी करण् ...