संवाद का गरजेचा असतो, याचे महत्त्व दोन वर्षांतील महामारी काळात पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आजपर्यंत सर्वश्रेष्ठ मानला जातो. श्रीकृष्ण तत्त्व समजून घेणे म्हणजे संवाद साधणे होय. इतरांसोबतच व्यक्तीचा स्वत:च्या ...
सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारी मंडळाच्या पहिल्या सभेत कार्याध्यक्षपदी गिरीश नातू, प्रमुख सचिवपदी डॉ.धर्माजी बोडके, सहायक सचिव पदी ॲड.अभिजीत बगदे, तर अर्थसचिवपदी देवदत्त जोशी यांची निवड करण्यात आली. ...
समाजातील प्रत्येक बाबीकडे सजगतेने पाहणे आणि चित्त देऊन श्रवण करणे किती आवश्यक असते, याचे भान ‘दिठी’ चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक दु:खाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही निमित्त निर्माण होणे आवश्यक असते, असाही संदेश या चित ...
नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्यावतीने दत्त मंदिर रोड मनपा शाळा १२५ च्या मैदानावर १ ते १० मे दरम्यान सायंकाळी सात वाजता वसंत व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिल ...
व्यक्ती जे वाचते आणि ज्यांच्या सहवासात जगते त्यांच्या विचारांचा तिच्यावर आपोआप प्रभाव पडत जातो. विचारी जणांच्या सहवासात आल्याने प्रत्येक जण परिपूर्ण होतो. इंदिराबाई, शांताबाई साहित्याचा माझ्या कवितांवरही त्यांचा प्रभाव जाणवतो, तसेच कविता मानवी जीवनाच ...
Mahakaleshwar Caves: इतर गुहांप्रमाणेच येथील भिंतींवरही पौराणिक चित्रे रेखाटलेली आहेत. तर येथील शिवलिंगावर नैसर्गिकरीत्या जलाभिषेक होत आहे. आतापर्यंत सापडलेल्या गुहांमध्ये ही सर्वात मोठी गुहा आहे. तसेच या गुहेमध्ये पुरेसा ऑक्सिजन आहे. ...
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून झालेल्या १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत नाशिक-नगर केंद्रातून नगरच्या सप्तरंग थिएटरचे ‘मी तुझ्या जागी असते तर ...?’ या नाटकाने बाजी मारली, तर नाशिकच्या नाट्य सेवा थिएटर्सच्या ‘तुला इंग्रजी येतं का ...